Pradhan Mantri Gram Sadak Yojana | प्रधान मंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)

Pradhan Mantri Gram Sadak Yojana ( PMGSY ) in Marathi

Pradhan Mantri Gram Sadak Yojana (PMGSY) हि एक भारत सरकारची मुख्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उदेश्या हा ग्रामीण भागातील प्रत्येक गावांना एकमेकांशी एकदम पक्क्या रस्त्यांनी जोडणे हा आहे.प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हि ग्राम पंचायत ,पंचायत समिती, आणि शहराची नगर पालिका यांच्या द्वारे राबविण्यात येते.

Pradhan Mantri Gram Sadak Yojana काय आहे ?

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात हि २३ डिसेंबर २००० रोजी तत्कालीन प्रधान मंत्री महोदय अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शना खाली सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत ५०० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ( २००१ सालच्या जंगनेनुसार )आणि २५० किंवा याहून अधिक लोकसंख्या असलेल्या ओअत्र जोडणी नसलेल्या वस्ती गावांना सर्व हवामंत प्रवेश मिळतो.

तारीख , ८ डिसेंबर २०२१ पर्यंत या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे ६,८०,०४० किमी इतके लांबीचे रस्ते बांधण्यात आले. PGMSY प्रमुख उदिष्ट ग्रामीण भागातील वस्ती यांना सर्व हवामंत चालणारे रस्ते तयार करून देणे.

या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसर्या चरणाची घोषणा केंद्रय मंत्री श्री नरेंद्र तोमर यांनी केली होती.या योजने द्वारे ज्या गावांना अगोदरच रस्ते रस्ते आहेत ते रस्ते पक्के बनवणे आणि इतर ज्या गाव मध्ये अजून पर्यंत रस्ते बनवले गेलेले नाहीत अशा गावांना नवीन पक्के रस्ते बनवून देण्यात येणार आहेत.

  • फंडिंग केंद्र सरकार ६० % आणि राज्य सर्कारकर ४० % निधी देणार PGMSY असा करार करण्यात आला.
  • हि योजना आपल्या भारत देशाच्या अनेक शहरी आणि ग्रामीण भागांना जोडणारी महत्वाची ठरली.या योजनेमुळे रस्ते रुंदीकरण आणि पक्के रस्ते करण्यात आले.
  • या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या विकास ग्राम पंचायत आणि नगर पालिका यांच्या समन्वयातून करण्यात येतो आहे.
  • या PMGSY योजनेमुळे सर्व लहान गावाचे रस्ते तालुका आणि जिल्हा यांना जोडणाऱ्या रस्त्यांशी जोडण्यात येणार आहेत.

PGMSY योजनेचे मुख्य उद्दिष्टे

  • आर्थिक निधीचा अखंड प्रवाह
  • इंडिअन रोड कॉंग्रेस व रुरल रोड्स अनुसार रस्ते तयार करणे.
  • रोड बांधणीसाठी योग्य असे विक्रेंडीत नियोजन तयार करणे. ( ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादी )
  • PMGSY योजनेच्या द्वारे ग्रामीण भाग आणि ग्रामीण गावे यांना पक्के रस्ते बनवणे आणि दळणवळण तयार करणे .
  • या प्रधानमंत्री योजनेतून आधीच खराब असलेल्या सास्त्यांचे देखील काम पूर्ण करण्यात येणार आहे.
  • हि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागात वस्तीने राहणाऱ्या रहिवासी यांना अत्यंत लाभदायी ठरत आहे.

लाडकी बहिण योजना मे महिना हफ्ता https://digishivay.com/ladki-bahin-yojana-may-hafta-update/

PGMSY योजनेचे फायदे

  • कमीत कमी किंवा कमी कमी जडल्या गेलेय गावांना सर्व हमानात संपर्कात आणावे.
  • रोड जोडणीमुळे गावात लोकांसाठी रोजगाराच्या संधी तयार करणे.
  • देशाची पूर्ण विकासामुळे वाहन व समान यांची अत्यंत सुलभ वाहतूक तयार होते.

पात्रता

या Pradhan Mantri Gram Sadak Yojana योजनेत पात्र होण्या करिता काही नियम व अति ठरवून देण्यात आलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे

  • २००१ सालच्या जनगणनेनुसारया प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी पत्र होण्यासाठी गावांची लोकसंख्या अधिक असणे अनिवार्य होते.पात्र वस्तीमध्ये मोकळ्या भागात ५०० हून अधिक लोकसंख्या आणि डोंगराळ प्रदेशात सुमारे २५० किंवा या पेक्षा जास्त लोकसंख्या असणे बंधन कारक होते.
  • एखादा भाग हा वस्तीचा भाग असणे आवश्यक आहे.पाधान्मंत्री ग्राम सडक योजनेस पात्र होण्यासाठी तो खेडे किंवा महासुले प्रदेश असेल तर हा भाग या योजनेतून वगळण्यात येतो.
  • केंद्र सरकार वस्तीचे वर्णन क्षेत्र करतो जो अनेक कालांतराने सठी राहतो.या वस्तीच्साठी वापरण्यात येणारे काही शब्द माजरा,देसम,तोळे,धनी, असे आहेत.
योजनेचे नाव Pradhan Mantri Gram Sadak Yojana
कोणी सुरु केली तत्कालीन प्रधानमंत्री महोदय श्री अटलजी बिहारी वाजपेयी
कोणी सुरु केली केंद्र सरकार
लाभार्थी भारत देशातील ग्रामीण भाग आणि ग्रामीण गावे
उदिष्ट देशातील ग्रामीण भाग आणि गावांना शहरांशी जोडणे
अर्ज प्रक्रिया Online
अधिकृत वेबसाईटhttps://pmgsy.nic.in/node/26
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री ग्राम सडक योची अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे

सर्वात पहिले तुम्हाला या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागणार आहे. या नंतर तुमच्यासमोर या योजनेच्या अधिक्रूत वेबसाईटचे पहिले पेज उघडेल त्यावर तुम्हाला अर्ज या बटनवर क्लिक करावे लागेल.यानंतर विचारण्यात आलेली सर्व योग्य ती कागद पत्रे या ठिकाणी सामील करा.आवश्यक असलेले सर्व कागद पत्रे सामील केल्यानंतर अर्ज एकदा संपूर्ण पाने बरोबर आहे ते तपासा.अर्ज व्यवस्थित तपासल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून आपल्या या प्रधानमंत्री योजनेचा अर्ज त्या ठिकाणी सबमिट होतो. अशा सोप्या पद्तीने आपण अर्ज करू शकता.

आमचे इतर योजना

Bandhkam Kamgar Yojana माहिती http://Pradhan Mantri Gram Sadak Yojana

Udyagini Yojana Scheme माहिती https://digishivay.com/udyogini-yojana-scheme/

FAQs Pradhan Mantri Gram Sadak Yojana

प्रश्न १ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणी सुरु केली ?

उत्तर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात तत्कालीन प्रन्मंत्री महोदय श्री अटलजी बिहारी वाजपेयी यांनी सुरु केली आहे.

प्रश्न २ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गतरोडची रुंदी किती आहे ?

उत्तर : ३.७५